कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक...
शिवरायांचे आठवावे रुप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।भूमंडळी ।।आज शासकिय तारखेनुसार शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने शिवाजी महाराज यांची स्वराज्य संकल्पना ही आंतरभारतीवर...
राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा...
पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ३५१ व्या शिवराज्याभिषेकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. भावना पाटोळे मांडलेले विचार… छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक संघर्षांचा...
डॉ. बी. एम. हिर्डेकर पुस्तकाविषयी म्हणाले… शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते. त्यांना आपल्या धर्माविषयी अभिमानही होता. पण तो इतका नव्हता की दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष...
दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी येथील हजरत पीर याकुतबाबा ट्रस्टच्यावतीने याकुतबाबा यांचा 344 वा वार्षिक उरूस १७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याकुतबाबा यांना...
सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर...
वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू शकतो अन् अन्य वन्यप्राण्याचे रक्षण...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406