आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित...
महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टी म्हणून मालवण – तारकर्लीची ओळख आहे. ही किनारपट्टी निश्चितच पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने मालवण- तारकर्ली...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा या रक्तगटाने सधन असल्याचे सिद्ध होत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी नोंदणीकृत...
मालवणचा निसर्ग देखणा आहे. निळा सागर, निळे आकाश, वनस्पतीने झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी काठावरील माडांच्या बागा सौंदर्यात भर घालतात. या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या...
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406