December 16, 2025
Home » समाधी

समाधी

विश्वाचे आर्त

अध्यात्मलाभ म्हणजे काय ?

ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी...
विश्वाचे आर्त

शब्दांच्या माध्यमातून अनंत विस्ताराचे दर्शन….विस्तृत ब्रह्मज्ञानाची एक चमक

पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।हें असो एक मीचि । विश्वीं असें ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

अमृतात सुखाने अमर होणे म्हणजे काय ?

हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

हेच ज्ञान, हेच प्रेम, अन् हेच मोक्ष

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा...
विश्वाचे आर्त

‘सोहंभाव’ म्हणजे अहंकार नाही, तर आत्मजाणीव

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – वैराग्यरूपी हातांना पाणी...
विश्वाचे आर्त

साधकाचा अंतर्मनातील वादळमय अनुभव

जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जी, गुणरूपी मेघांचा जोरदार...
विश्वाचे आर्त

साधना म्हणजे मडकं पुन्हा माती होऊ देण्याचं धैर्य

पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ।। ६५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा...
विश्वाचे आर्त

प्राण स्थिर झाला की मन आपोआप होते स्थिर

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे।आपणपां आपण मुरे । आकाशही ।। ४६८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – त्या ठिकाणी मनरूपी मेघ...
विश्वाचे आर्त

मन कितीही उधळले तरी त्यावर विजय मिळवता येतो

आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

मन चंचल असलं तरी त्याला मार्गावर आणणं शक्य

कां जें यया मनाचें एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।। ४२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!