July 17, 2025

पर्यावरण संवर्धन

फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात....
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी

लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैर समजुतीन घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचे बळी देण्याची प्रथा मनाला व्यथित करणारी तर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय

वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल परिषद             इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज

आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे...
पर्यटन फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान

दहा वर्षापूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, तेलाचे साठे भविष्यात कधीनाकधी संपणार आहेत. तेंव्हापासून त्यांनी देश पर्यटनासाठी सक्षम करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास सुरवात केली. काही कालावधीत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“निसर्ग मित्र’ जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील “निसर्ग मित्र’ ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा...
पर्यटन शेती पर्यावरण ग्रामीण विकास

काय प्रकल्प प्रकल्प करत बसलाय ! पर्यटन एके पर्यटन करा !

रायगडमधील सर्व नद्यांतून काळं पाणी वाहतंय. ट्रेनमधून जाताना डोकावून चुकचुकता ना ? मग असाच विकास अपेक्षित असेल तर मग काय बोलणार ? विकास म्हणजे नेमका...
संशोधन आणि तंत्रज्ञान

समुद्रातील शैवालापासून बायोडिझेल

बायोडिझेल संदर्भात चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये जी. धरणी, डी. मगेश पीटर, जी. टी. मॅरी लीमा,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!