कॉ. दत्ता मोरे आणि मंडळींनी सर्व डंगे धनगरांना एकत्र केले. भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड तहसीलवर मोर्चे काढले. धरणे धरले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मदतीने कलेक्टर...
मठगाव येथील महादेव मंदिर दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने आतापर्यंत या मंदिराची माहिती महाराष्ट्रातच काय पण भुदरगड तालुक्यातील अनेकांना नाही. हे मंदिर शेकडो वर्ष पुराने...
गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी...
पाटगाव परिसरात सेल्फी पॉईंट, मधमाशीवर आधारित आकर्षक चित्रकाम, दिशादर्शक फलक व माहिती व प्रशिक्षण दालन तयार केले आहे. मधपाळांना प्रशिक्षण, त्यांना मधपेट्यांचे वाटप, शास्त्रशुद्ध पद्धतीने...
अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
तालुक्यानं ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. भजन, सोंगी भजन, संगीत भजन लोकगीतं, गौरी गीतं, लेझीम, हलगी, कैचाळ, ढोल, ताशा, पिपाणी, झांजपथक, पोवाडा, कीर्तन, प्रवचन,...
गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने...
डॉ. मारुतीराव गोविंदराव माळी (डॉ. मा. गो. माळी ) सरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406