अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
तालुक्यानं ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. भजन, सोंगी भजन, संगीत भजन लोकगीतं, गौरी गीतं, लेझीम, हलगी, कैचाळ, ढोल, ताशा, पिपाणी, झांजपथक, पोवाडा, कीर्तन, प्रवचन,...
गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने...
डॉ. मारुतीराव गोविंदराव माळी (डॉ. मा. गो. माळी ) सरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...
चारही बाजूला घनदाट झाडी, अगदी मोजक्याच किल्ल्यांची असते अशी सुस्थित तटबंदी, विस्तीर्ण पठार, गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशा अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला...
कोल्हापूर : गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या...