December 27, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

अभियांत्रिकी टीपकागद

अभियांत्रिकी टीपकागदमुंबई महानगर माझे कार्य क्षेत्र. मुंबईची गतिमान जीवनशैली आत्मसात केली. मुंबईतील स्थापत्य कला व धावत्या संस्कृतीशी समरस झालो. सह कुटुंब परदेश वारीला गेल्या नंतर...
मुक्त संवाद

‘काहून’…मनात काहूर निर्माण करणारा

काहून कवितासंग्रह गावच्या शेतीच्या मातीकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या निमशहरी माणसाला पुन्हा त्या जगण्याची आठवण करून देतो. परिसाच्या शोधात शहरात आलेल्या माझ्यासारख्याला सुद्धा वाटू लागायला लागतं...
मुक्त संवाद

स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता – ऐक सखी

कवयित्री आपल्या सख्यांना जपून राहण्याचा संदेश देते. बाईच बाईची शत्रू असते हे कटु सत्य ही उघड करते. नको त्या गोष्टींचा विचार सोडून देवून नियतीवर विश्वास...
मुक्त संवाद

पायरीच्या दगडाचे रहस्य…

पूर्वीच्या काळी घरांच्या रचना अशाच पद्धतीच्या असत. दगड मातीच्या भिंती आणि चौथर्‍यासाठी परिसरातच जांभ्या दगडाची घडाई करून ते लावले जात. दगड मातीच्या भिंतींची जाडी कमीत...
मुक्त संवाद

बाई भाषा भवताल आणि समकाल

शोभा नाईक यांच्यासारखी कवयित्री पुरुषाचा बाजार भरवण्याची कल्पना धाडसाने मांडते. तेव्हा आश्चर्य वाटत नाही; तर या धाडसाचं आपल्याला कौतुकच करावसं वाटतं. बाईला तुम्ही वस्तू समजता...
मुक्त संवाद

महाराष्ट्राच्या काही प्रश्नांचा आणि आंदोलनांचा परामर्श

भांडवलशाही व्यवस्थेचा शोषण हा पाया आहे. जागतिकीकरणाच्या लाटेनंतर भारतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्तरोत्तर मजबूत होत गेली आणि भांडवलदारी समाजव्यवस्था उदयास आली. या भांडवलवदारी व्यवस्थेमध्ये खासगीकरणाला प्रोत्साहन...
मुक्त संवाद

अनुभवविश्वाच्या माणसातील माणसांचा वास्तविक दर्पण

अनुभवविश्वाच्या माणसातील माणसांचा वास्तविक दर्पण प्रसंग असतात लहानसे पण त्यातून अनुभवायला येणारे कांगोरे खूप काही शिकवून जातात. मानवी मनाच्या डोहात किती साचलं नी मुरलेल आहे...
मुक्त संवाद

अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह… ‘सांजड’

कधी एखादी अशी संध्याकाळ पसरते… की जी विलक्षण अस्वस्थता, हुरहुर लावते आणि हे कमी म्हणूनच की काय त्यानंतर येते ती या हुरहुरीला सहज सामावून घेणारी...
मुक्त संवाद

बौद्धिक परंपरेचे सम्यक दर्शन

ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे म्हणजे काव्याच्या संदर्भातील नवीन भाषाच...
मुक्त संवाद

नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ?

घडलेला सारा प्रसंग नक्कीच वेदनादायी होता. मात्र, काळ सर्व वेळ जुळून कशी आली ? याचं कोडं कधीही सुटणारं नाही. कदाचित यालाच ‘ नशीब ’ असं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!