December 28, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।

दुष्टांचे वर्णन करणारे अनेक अभंग तुकारामांनी सांगितले. कारण दुष्ट दुर्जनांची प्रवृत्ती, कारवाया, समाजाचा बुद्धिभेद करून स्वार्थ साधण्याचा कुटिल, हीन लेखून सामान्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न...
मुक्त संवाद

अभ्यासासी संग कार्यसिद्धी

अवघड म्हणून प्रयत्नच सोडून देण्याची मानसिकता इष्ट नाही. मनापासून प्रयत्नाची गरज असते. लौकिक अर्थाने नव्हे पण व्यावहारिक अर्थाने संकटाला सामोरे जाण्याची ताकद असणे म्हणजे ते...
मुक्त संवाद

काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता

काळजाला भिडणाऱ्या कवितांचा एक संग्रह वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह म्हणजे ‘ काळजाचा नितळ तळ’ .मिरजेचे कवी श्री भीमराव धुळूबुळू यांचा हा...
मुक्त संवाद

हिरवाईच्या प्रेमात पडताना…!

‘ हिरवाई ‘ निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे. कविता वाचताना हिरवा निसर्ग आपल्याही...
मुक्त संवाद

मानवी नात्यांचा नव्याने शोध घेणारी लेखिका

एक स्त्री लेखिका म्हणून स्त्रीवादीपणाचा कोणताही मुखवटा न लावता लेखिका सुनिता ओगले यांचे लेखन सुस्पष्ट मानवतावादी भूमिका घेत केलेले विवेकनिष्ठ असे जोरकस व प्रभावी झाले...
मुक्त संवाद

प्रियकरानेच प्रेयसीला दिले देहविक्री दलालांच्या ताब्यात !

ज्या खलाशाच्या प्रेमाखातर त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी तनिषाने त्याच्या एका शब्दाला मान देऊन जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घातली; त्याच खलाशाने तनिषाला क्रूर भावनेने...
मुक्त संवाद

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग

आजची पिढी संघर्षावर मात करण्याचे बळ अंगी आणण्यापेक्षा, ताण-तणावाचा मुकाबला करण्यासाठी मनाची एकाग्रता व धारिष्ट्य याचा आधार घेण्याऐवजी ड्रिंक, ड्रग्ज, पब, पार्ट्या यामध्ये स्वत:ला बुडवून...
मुक्त संवाद

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दासही...
मुक्त संवाद

बोन्साय !!!

बोन्साय !!! पर्यावरण या चक्रव्यूहात अडकून गेलो. तो वटवृक्ष….. बुजुर्गपासून ते हुंदडणाऱ्या तरुणांना, पारंब्यांना लोंबकळणाऱ्या चिल्या पिल्यांना, बाया बापड्यांना, ऊन वारा पाऊस झेलताना साऱ्या मुळाना...
मुक्त संवाद

वेदांचा तो अर्थ आम्हांशीच ठावा…

तुकारामांना तर नाहीच नाही. कारण तो धर्म स्त्री शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणारा, उच्च-नीच जातिभेद मानणारा, कर्मकांडाच्या आहारी जाण्यास लावणारा, अंधश्रद्धेची जोपासना करणारा, ज्ञानेपणाचा आभास आव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!