मुलं शिकली पाहिजेत पण सारं विनासायास नको. आज पुस्तक वाटताना बालपण आठवलं, आमच्या बालपणात फुकट काही मिळत नव्हतं. जुनी पुस्तकं निम्या किमतीत किंवा पाऊन किंमतीत...
डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. “मम्मा, मोर..मोर.. ” तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं.” बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक”मला लवकर करंटच आला नाही. मग बी.डी.ओ....
“उत्सव! लोकशाहीचा…” दोन दिवस प्रचंड ताण सहन करावा लागला. अर्थात इतरांना फारसं देणं घेणं नसतं. कामच आहे त्यांच पगार घेतात ते…. सरकारकडून.पण बरं वाटतं कोणी...
भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हिताचे...
मुलं मोठी झाल्यावर मात्र सारं काही विसरतात. त्यांना वाटतं आपल्या वडिलांनी आपल्याला नेहमी धाकात वाढवलं. रेल्वेतल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे अनुभव ऐकून डोळे ओलावतात. या ‘भूमी’ वर...
गुजरातला सामनाच न व्हायला पाहिजे हूता. शकून अपशकुनंच तर पेवच फुटलय. उशीत तोंड खूपसलेल्या पोराला बाप सांगतोय ऊठ कामधंद्याचं बघ आणि त्या फटांगड्या ठेव पुढच्या...
म्हवटीत ही कल्पनांचे अपेक्षित रंग भरले आहेत. म्हवटी ला सजवले आहे. भाषेचा प्रभावी उपयोग केला आहे. मात्र या कादंबरीच्या आशयाला वास्तवाचा आणि विवेकाचा भक्कम आधार...
म्हशीबरोबर फुटू काढायला अशी गर्दी की विचारूच नका. म्हस बी बिचारी सेल्फी काढून घ्यायला तयार. (लय मोठं नाव झालं म्हणून टपली न्हाय मारत.) म्हसरांची शर्यत,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406