अस समजलं जात, की देहविक्री व्यवसायातील सगळ्यांच्याच भावना गोठून गेलेल्या असतात; पण हे जग दिसत तसं नाहीच; इथे नात्यांचेही अनेक पदर आहेत. ओथंबलेल्या भावना आहेत....
मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब बोलता झाला होता. तोही अगदी...
सांगली येथील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा दुसरा काव्यसंग्रह. समुपदेशकाच्या अंगभूत वृत्तीतून जीवनाकडे चिंतनशिलतेने पाहणाऱ्या या कवयित्रिच्या कवितांचा आस्वाद...
तुकारामांना संन्यास, वैराग्य या विषयी मांडलेल्या विचारांचा मागोवा घेता असे लक्षात येते की, संन्यास घेतल्याचे नाटक करू नये, विकार जिंकले तर खरा संन्यास अशी त्यांची...
कुणीही कसंही वागावं. माझं बिचारीचं काहीही म्हणणं नाही. पण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर कुणाकडं मागायचं ? म्हटलं ज्याच्याबद्दल प्रश्न पडतो, त्यालाच विचारू या....
वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी… अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. -९४०४३९५१५५ आतून जोरजोरात एकमेकांशी वादावादी...
डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. “मम्मा, मोर..मोर.. ” तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं.” बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक”मला लवकर करंटच आला नाही. मग बी.डी.ओ....
तुकारामांना रिद्धी-सिद्धीचे पंढरीमध्ये लोटांगण घालणे पसंत नाही. शिवाय मी रिद्धी-सिद्धीचा दास नाही, हे देवा तू काही जणांना रिद्धी-सिद्धी देऊन मुख्य ध्येयापासून चालवलेस. पण मी मात्र...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406