शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा घडतो ? लेखकाला लिखानाचा छंद कसा जडतो ? सदानंद कदम कसे घडले ? गोनी दांडेकर, शिवाजी सावंत अशा मान्यवर लेखकांच्या सोबत राहताना त्याच्या सोबत फिरताना घडलेले संवाद, विविध अनुभव ऐका सदानंद कदम यांच्याकडून…त्यासाठी क्लिक करा व्हिडिओवर…

Home » जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…