चटपटीत भाषणे करून, ताेंडदेखली आस्वासने देवून आणि केवळ भावनिक आवाहन करून, केवळ उत्सवी वातावरण निर्माण करून सीमावर्ती भागातील नागरिकांचे खरे प्रश्न सुटणारे नाहीत. तर राजकीय...
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत...
भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे...
व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा विचार करण्याच्या...
गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा...
‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या...
स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर आपोआप आपल्या साहित्याची दखल घेतली जाते. मग ते कसल्याही कागदावर लिहिलेले असो. त्याची दखल घेतलीच जाते. यासह साहित्यिक महादेव मोरे यांनी...
बहिणाबाई चाैधरी या अखिल मानवजातीला समृद्ध शहाणपण शिकविणारा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आनंदकंद आहे. या झगमगत्या ताऱ्याच्या प्रकाशाने केव्हाच शंभरीही पार केलेली आहे. तरीही नित्य...
घाटाला त्याच्या रंग रूपासहित स्वत:चे म्हणून एक व्यक्तिमत्त्व असते. त्याची म्हणून एक भाषा असते. देहबोली असते. त्याचा स्वत:चा म्हणून एक विशिष्ट असा गंध असतो. भिलवडीच्या...