February 15, 2026
Home Page 284
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत

सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसुन रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. ह्या कालावधीत ही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा

जनावरांमध्ये ज्या काही विषबाधा होतात त्यापैकी महत्वाच्या विषबाधा म्हणजे ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा, युरियाची विषबाधा, पिकावरील कीड -रोग, अळ्या यांचा नायनाट  करण्यासाठी कीटकनाशके
विश्वाचे आर्त

देहाचा विसर हीच आत्मानुभूतीची पहिली पायरी

देहाला विसरायचे याचा अर्थ देहाला त्रास द्यायचा असे नाही. देहाची काळजी घ्यायची नाही असा नाही. देहाला त्रास देऊन साधना करायची नाहीये. उलट देहाला त्रास दिल्यास
काय चाललयं अवतीभवती

गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि तळेगाव येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने ३१ वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी
विशेष संपादकीय

धोकादायक “शॉर्ट सेलिंग”नियमांची कठोर अंमलबजावणी गरजेची !

शेअर बाजारामध्ये  शॉर्ट सेलिंग ही संकल्पना नवीन नाही. अदानी उद्योग समूह व अमेरिकेतील हिंडेनबर्ग समूह  यांच्यातील साठमारीमुळे ही संकल्पना अलीकडे पुन्हा उफाळून वर आली. भारतात
सत्ता संघर्ष

षटकार आणि फटकार

व्हीप जारी करणाऱ्यांमागे राजकीय पक्षांचे पाठबळ होते का ? व्हीपची रितसर नोंद झाली का ? तो नियमानुसार बजावला गेला का ? याची पडताळणी करूनच अध्यक्षांनी
काय चाललयं अवतीभवती

डोंगरी साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवा

सांगली – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि शब्दरंग साहित्य मंडळ यांच्या वतीने डोंगरी साहित्य पुरस्कारासाठी गद्य विभागासाठी (नाटक , कथा , कादंबरी, ललित इत्यादी
सत्ता संघर्ष

संकटात मदतीचा हात देणारा कृष्णाकाठचा सुपुत्र

गोरगरीबाचे कल्याण व्हावे यासाठी झटणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. त्यात आशेचा किरण म्हणून, अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून त्यांचे नाव समोर येते. बाळासाहेब हे
मुक्त संवाद

प्रभाती सूरमनी रंगती

निसर्गचक्रापैकी पहिला टप्पा म्हणजे प्रभात, सकाळ यालाच अमृतवेला, सुवर्णवेला असे म्हटले जाते.“लवकर नीजे, लवकर उठेत्याची सदा आरोग्य लाभे”या म्हणीनुसार व्यक्तिमत्व विकासाकरता, आरोग्य सुदृढ राहण्याकरिता, मनःशांती
विश्वाचे आर्त

भक्ताच्या भक्तीपोटीच व्यक्त होतात गुरू

आई सुद्धा मुलांना सर्वच गोष्टी सांगते असे नाही. काही गोष्टी या नात्यातही गुप्त ठेवल्या जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात. सुरक्षेचा, मुलांच्या प्रगतीचा विचार असू
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓