February 15, 2026
Home Page 298
पर्यटन

मियामी फ्लोरिडामधील समुद्र किनारे…

आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांनी मियामी, फ्लोरिडा येथे भेट दिली. मियामी शहर बर्‍याच गोष्टींसाठी ओळखले जाते. वर्षभराच्या सुंदर हवामानापासून ते डायनॅमिक नाईट लाइफ,
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी
गप्पा-टप्पा स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्‍हापूर), गणेश
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प

भाताच्या पेंढ्याचा वापर करून पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच्या इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पंजाब मध्ये भटिंडा येथे 1,400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या एचपीसीएलच्या सेकंड जनरेशन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा लागवड तंत्र

हरभरा या पिकाबद्दल पूर्वीपेक्षा आता निश्चितच बरेच शेतकरी जागरूक झाले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तसेच हरभरा भरघोस उत्पादन
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ

जगात भारी आपले देशी तंत्रज्ञान…

भात साठवणूकीची देशी पद्धत जाणून घेण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक…
काय चाललयं अवतीभवती

निमशिरगाव साहित्य संमेलनातर्फे यंदा भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांचा सन्मान

भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांना निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार १९ नोव्हेबरला साहित्य संमेलनात होणार वितरण जयसिंगपूर – निमशिरगाव ग्रामस्थ, साहित्य सुधा मंचच्यावतीने प्रतिवर्षी
विश्वाचे आर्त

स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य

जगात राहायचे तर जगातील बदल हे स्वीकारावे लागतात. पण हे बदल किती योग्य आहेत ? हे पाहाणे गरजेचे आहे. ते अयोग्य असेल तर ते स्वीकारण्यात
सत्ता संघर्ष

आरक्षणाचा संग्राम

मनोज जरांगे-पाटील या नावाने सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घोतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली बेचाळीस वर्षे ही मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. वाट्टेल
गप्पा-टप्पा

ती सध्या काय करते ?

स्त्रियांवरील विनाेद आणि सामाजिक मानसिकता इतकी वर्षे/काही पिढ्या आपण प्रतिवाद केला नाही म्हणून किंवा हे असं असं नाही हे निदर्शनास आणून देण्याची हिंमत केली नाही,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓