📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 20, 2026
काय चाललयं अवतीभवती

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

Send Nomination for Pasaydan Literature award

गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

२०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने पसायदान राज्यस्तरिय काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कविता संग्रहासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कविता संग्रहासाठी विषयाचे बंधन नाही. मान्यवर समीक्षकांच्या समितीद्वारा योग्य दोन कविता संग्रहाची निवड केली जाते.

प्रत्येकी ३००० रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कारप्राप्त दोन कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. तरी १ जानेवारी२०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या स्वरचित कविता संग्रहाच्या दोन प्रती १०मार्च २०२३ पर्यंत पाठवाव्यात.

पुस्तकाच्या प्रती संयोजक, पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यानावे ईश्वरचंद्र हलगरे, ‘जय जवान’ व्याघ्रांबरी देवळाच्या समोर, देवपाट, गुहागर ता. गुहागर जि. रत्नागिरी 415703
संपर्क 94041 61180 या पत्त्यावर पाठवाव्यात.

Related posts

video: मंचकी निद्रेसाठी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रस्थान…

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406