अति पावसाच्या काळात ही फुलपाखरे जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाकडे प्रयाण करतात. संध्याकाळच्या वेळी यांचे एकत्रित अनेक फुलपाखरं असणारे थवे आपल्याला झाडांवर विश्रांती घेताना दिसू...
UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेलं राधानगरी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा बुलंद वारसा असलेल्या वास्तू, १०० वर्षांहूनही कोल्हापूरकरांची भाग्यलक्ष्मी असणारं राधानगरी धरण,...
एकंदरीत पाहता पक्ष्याविषयी पूर्वीच्या काळी असलेला कमी अभ्यास, अतार्किक आकलन, धनलोभ आणि नीलावंती सारखे भ्रामक साहित्य यातून असे गैरसमज वेगाने पसरलेले आढळून येतात. यातील काही...
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात सौभाग्य...
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात बळ...
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं राधानगरी धरण, जागतिक संरक्षित स्थळांचा दर्जा असलेले दाजीपूरचं घनदाट जंगल, पाण्याची श्रीमंती दाखवणारे धबधबे, कोकणशी नातं जोडणारा...
एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुख....
ग्रामपंचायत पातळीवरती म्हणजेच लोकांच्या पातळीवरती निर्णय घेतले जावेत ते ते दिल्ली किंवा मुंबईमध्ये बसून नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवू नयेत अशा पद्धतीचा आग्रह या समितीने...
आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…भारतात अनेक सुंदर घाट आहेत. त्यातीलच एक सुंदर घाट रस्ता म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. कोल्हापूर – रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा हा...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More