July 27, 2024
Home » मनिषा पाटील

Tag : मनिषा पाटील

काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

पणुंब्रे वारुण – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुणच्या वतीने राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा परिषदेचे अध्यक्ष कवी...
काय चाललयं अवतीभवती

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – देशिंग हरोली ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष कवी दयासागर बन्ने...
मुक्त संवाद

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील...
कविता

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

उपाशी चिमणीचाखोल आवाजकेळीच्या पानासारखाचिरत जातो जिवालाअशावेळीभयव्याकुळ वाऱ्याची पावलंशोधू लागतातमातीच्या हातावरीलकोंभ काळोखाच्या मिठीतल्याभयभीतपायवाटांसाठीजागत राहतातचंद्राच्या पापण्या … ऋतुंच्या फुटव्यासाठीस्वप्नांचे रुजवेघालायला हवेतहा धीर जगवत राहतोरोपारोपाला… युगांतराच्या प्रतीक्षेतटिकून राहतातपारंब्यामातीचे...
कविता

चेहरा हरवलेल्या लेकी…

चेहरा हरवलेल्या लेकी मैत्रिणी, बहिणी जातानाघेऊन जातातमोगऱ्यांचे ऋतूआणि जुईसारख्या भावजयायेत राहतात घराघरांततेव्हा अवघड असतेएखाद्या लेकीनेत्या गावात जन्मभर राहणे सन्मानाचा पाहुणचारक्वचितच भेटतो तिलाती धरली जाते गृहीतभावकीच्या...
काय चाललयं अवतीभवती

मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता

मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या...
काय चाललयं अवतीभवती

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406