छापील वृत्तपत्रांचा खप कमी होऊ लागला म्हणजे पत्रकारिता संपू लागली असे कधीच होत नसते. त्याची कारणे अनेक आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण मुल्यांची अन् विश्वासार्हता...
उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळाराजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कारकोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग....
आत्मबोध होतो तरी कसा ? ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे अस्तित्व प्रकट करत राहाते. फक्त...
इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे...
कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता...
वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा...
नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश… राजेंद्र कृष्णराव घोरपडे तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण...
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन हे आव्हानही आता संशोधकांसमोर आहे. अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला माहीत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406