व्यसनापायी सारी पिढी वाया अशी जाते !बघून बघून माझी माय पदराने डोळे टिपते !! प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या कवितेतून समाजातील वास्तव्याचे चित्र निर्माण केले. पोंभुर्णा...
घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे थाटात उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे – संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे गीताचार्य श्रीतुकारामदादा साहित्य...
राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप घाटकुळ जि. चंद्रपूर – राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेच्या १८ व्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा...
१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय…...
घाटकुळ एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर होते. येथील प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची...
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंताचे थोर अनुयायी कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने तेच विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे बंडोपंत बोढेकर सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य...
कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम...