March 22, 2025
Home » व्ही एन शिंदे

व्ही एन शिंदे

संशोधन आणि तंत्रज्ञान

गुगलबाबा प्रवासात मार्गदर्शक

जगातील १२२ देशांमध्ये गुगलचे नेव्हिगेशन ॲप वापरण्यात येते. ॲपलचे वाझे हे स्वतंत्र ॲप्लिकेशन असले तरी ॲपलचे फोन सर्वानाच घेणे शक्य होत नाही. बहुतांश लोकांकडे अँड्रॅईड...
मुक्त संवाद

एक सुंदर चरित्र ग्रंथ

गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले...
संशोधन आणि तंत्रज्ञान

एडिसनचा विद्युत दिवा !

एडिसन फारसे शिकलेले नसले तरी प्रयोगशील व्यक्तीमत्त्व होते. स्वंयंशिक्षण आणि नवे ज्ञान आत्मसात करण्याची त्यांची ओढ कायम होती. विद्युत ऊर्जेचा वापर रात्री प्रकाश मिळवण्यासाठी करायला...
काय चाललयं अवतीभवती

‘बांधावरची झाडे’ हे निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे पुस्तक

‘बांधावरची झाडे’ हे निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे पुस्तक – नंदकुमार मोरे कोल्हापूर: डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

चंद्र दूर जातोय…!

चंद्र सर्वानाच इतका जवळचा वाटतो की चंद्राचा नेहमीच उल्लेख एकेरी करण्यात येतो, मग तो साहित्यातील असो किंवा बोली भाषेत. असा सर्वव्यापी चंद्र, लहान मुलांचा ‘लिंबोणीच्या...
विशेष संपादकीय

स्थानिक झाडे लावावीत ! पण स्थानिक म्हणजे कोणती ?

झाडे लावताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक वृक्षांची निवड करणे आवश्यक आहे. देशी झाडे म्हणजे स्थानिक झाडे नव्हेत. भारतासारख्या देशामध्ये जम्मू-कश्म‍िरच्या थंड प्रदेशात वाढणारी झाडे महाराष्ट्र...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

एकिकडे पक्ष्यांचे आकारमान दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांच्या पंखांची लांबी वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. तसेच असे घडण्यामागचे कारण ही जागतीक तापमान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,...
विशेष संपादकीय

पूर, महापूर आणि दरडी !

झाडे तोडल्यामुळे आणि गवत काढून टाकल्यामुळे मातीला पकडून ठेवणाऱ्या मुळ्या मृत पावतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहू लागते. डोंगराचा पृष्ठभाग हळूहळू पाण्यामध्ये विरघळत जातो. ती...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जल, जंगल, जमीन यांचा समतोल साधण्याची गरज

उत्सव नव्हे गरज !मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!