गेल्या चार वर्षात दिनदर्शिकेतून विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात जागृती संदेश, पाणी वाचवा, झाडे जगवा, सेंद्रिय खत, उर्जा बचत, गडकोट किल्ले संवर्धन अशा विविध...
नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा...
भारताने आपले दीर्घकालीन कमी उत्सर्जन विकास धोरण यूएनएफसीसीसीमध्ये केले सादर विविध देशांच्या 27 व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत (कॉप 27)भारताने आपले दीर्घकालीन कमी उत्सर्जन...
भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले. पंतप्रधानांनी...
खरे तर सर्वांना ह्याआधी फक्त कमी जाडीच्या पातळ पिशव्यावर बंदी आहे असे वाटत होते. पण पाण्याच्या बिसलरी बाटल्या, थंड पेये बाटल्या, केकचे प्लास्टिक डबे, प्लेट...
नवी दिल्ली – रामसर स्थळांच्या यादीत देशातील महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश केला आहे. यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता 54 इतकी झाली...
निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून...
नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी...
पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406