July 4, 2025
Home » Dr V N Shinde » Page 5

Dr V N Shinde

विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे....
मुक्त संवाद

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

पुस्तकांचे महत्त्व अधोरेखीत करणारे बोते सर स्वत:च्या आयुष्याचा पट ‘माझ्या जगण्याचे पुस्तक’ या पुस्तकातून उलगडत जातात. तो निश्चितच वाचनीय आहे. प्रा. व्ही. एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ,...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल-मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?

पाणी हे केवळ मानवाच्या नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. पाण्याची गरज ओळखून मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसीत होत गेली. सुरुवातीपासून निसर्गाच वरदान लाभलेला कोल्हापूर...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही....
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या...
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपारीची फुले…

मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी जर राहण्यायोग्य राहिली नाही, तर… !

मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!