महाराष्ट्रात सध्या आलेले पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमागे कोणती कारणे आहेत ? केवळ जास्त पडलेला पाऊस म्हणून या गोष्टी अतिवृष्टीच्या माथी मारून चालतील का ?...
अरबी समुद्रात शुक्रवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तिव्रता वाढून ते चक्रीवादळात रुपांतरीत होईल. या चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी (ता. १६) महाराष्ट्र,...