बाप माझा शेतकरीकष्ट शेतात खपे दिनरातलाखोंचा पोशिंदा असतोराबतो शेतात अहोरात झाला सध्याचा प्रगत शेतकरीकृषि प्रधान विकसित राजालॅपटॉप घेऊनी बसला हातीशेतात बसून विका माल सारा करु...
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर...
कोल्हापूर सारख्या संस्थानाच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी दुसऱ्या दिवशी संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. राजर्षी...
सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या कादंबरीतून कोरोना रोगाच्या भीतीने भयभीत झालेली माणसे, क्वारंटाईन असलेली माणसे यातून कोरोना संकटाची भिषणता तसेच माणसांनी जंगलावर केलेले अतिक्रमण, प्राण्यांची...
उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सूक्ष्म निरीक्षणांनी भारलेला प्रवासवर्णन – माझा मुंबईचा प्रवास भागर्व येळेकर या इयत्ता ६ वीत शिकणार्या विद्यार्थ्याने लिहिलेला “माझा मुंबईचा प्रवास” हा...
मनात भीती उत्पन्न होते. पण देवाचे दर्शन होताना, आत्मज्ञानाची प्राप्ती होताना हे भय कसले. दर्शनाचे, आत्मज्ञानाचा ठेवा जपण्याचे सामर्थ्य सद्गुरूंकडून घ्यावे लागते. भक्तीची सुरवात होण्याआधी...
आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो…😊😊 रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो…💃 आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाली…😄 चिमणा...
सत्तेची स्पर्धा सर्व जगभरात पाहायला मिळत आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अत्याचार, भ्रष्टाचाराच्या घटनांनी पोखरलेल्या...
अनेकजण व्यावसायिक कार्यालयात काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. अशा व्यक्तींनी कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ? व्यक्तींना भेटताना, कार्यालयाच्या बैठकामध्ये कोणती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406