September 8, 2024

Tag : शिवाजी महाराज

काय चाललयं अवतीभवती

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा…

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर अनेक कार्यक्रमात साजरा झाला. हे सर्व या चित्रफितीच्या माध्यमातून आपणासर्वांच्यासाठी.. ( सौजन्य – युवराज संभाजीराजे छत्रपती )...
मुक्त संवाद

…यासाठीच ठेवले बाळाचे नाव संभाजीराजे

“शंभूराजे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा “ माँसाहेब म्हणाल्या होत्या , “सई अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत...
फोटो फिचर

ओळखा पाहू ? हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिपलेले हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे सांगा कमेंटमध्ये…. RELATED POSTS नंतर LEAVE A COMMENT मध्ये उत्तर लिहून ते submit करा...
मुक्त संवाद

छत्रपतींचा सुंदर इतिहास

छत्रपतींचा सुंदर इतिहास छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रच नव्हे तर संरक्षण शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील आदराचे स्थान. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर...
कविता

स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा

सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा गौरव जगती ताठर होते माथा...
व्हिडिओ

Saloni Art : छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी…

छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली आहे सलोनी लोखंडे – जाधव यांनी…...
मुक्त संवाद

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर...
मुक्त संवाद

शिववाणी थंडावली

श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

शिवाजी महाराज यांनी तोरणा गड प्रथम घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असे सांगितले जाते. पण त्यांच्या आधी शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या...
काय चाललयं अवतीभवती

“आधी खडक फोडुनी तळी बांधावी”, छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्र

पाण्याची गरज लक्षात घेता किल्ल्यावर प्रामुख्याने दगडाचे खोदकाम करून तलाव निर्माण केले जात असत. हाच खोदकाम केलेला दगड विविध बांधकामासाठी वापरला जात असे. अशा प्रकारे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!