कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आजही भात साठवणूकीसाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर केला जातो. अशा या विषमुक्त पद्धतीची एक झलक….
सौजन्य – सौ. अश्विनी व्हरकट
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.