आत्म्याचे अस्तित्व आपण अनुभवायचे आहे. या अनुभवातून त्यांचे वेगळेपण जाणायचे आहे. त्याची जाणिव, अनुभुतीच आपणाला आत्मस्वरुप करते.आत्मज्ञानी करते यासाठी आत्मा कसा आहे ? हे शब्दात...
झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित भारत सातपुते (लातुर), संदीप धावडे (वर्धा ) यांचा गौरव झाडीबोली साहित्य मंडळ शाखा जुनासुर्ला (ता. मुल )...
29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वी… झाडीपट्टीतील साहित्यिक व त्यांचे साहित्य (झाडीबोली, मराठी व हिंदीतीलही) सुद्धा आजही अनुल्लेखित ठेवण्याचे प्रमाण मराठीतील बहुतेक तथाकथित साहित्यिक-मार्तण्डांचे...
ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल. कारण हा प्राण प्रत्येक सजीवात आहे. तोच सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वांच्या ठायी असणारा प्राण हा एकच आहे. सर्वत्र जाणवणारी...
साथ दे तू मला स्वप्नातील ते दिवस प्रेमाचे मज आठवलेआठवांच्या कोंदणात मी हळुवार बसवले सागरतीरी छेडत होता तुज खट्याळ वाराफडफड करती बटा केसांच्या नव्हता थारा...
कथाकार राजेंद्र सोनवणे यांचे लेखन विविधांगी आहे. अनुभवातून ग्रामीण भागातीलच नव्हे; तर शहरी भागातील ही माणसाची बदलत जाणारी मानसिकता अगदी सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी शब्दबद्ध केली...
गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. ही परिस्थिती उद्भवणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. मनाला प्रसन्न ठेवणारे वातावरण निर्माण करायला हवे. टीव्हीवर...
बांबू उद्योगाला जास्त नफा मिळवून देण्यासाठी बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा खादी ग्रामोद्योग आयोगाचा प्रस्ताव खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) अपरिपक्व बांबूचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि बांबू...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406