July 2, 2025

November 2023

विश्वाचे आर्त

स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य

जगात राहायचे तर जगातील बदल हे स्वीकारावे लागतात. पण हे बदल किती योग्य आहेत ? हे पाहाणे गरजेचे आहे. ते अयोग्य असेल तर ते स्वीकारण्यात...
सत्ता संघर्ष

आरक्षणाचा संग्राम

मनोज जरांगे-पाटील या नावाने सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घोतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली बेचाळीस वर्षे ही मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. वाट्टेल...
गप्पा-टप्पा

ती सध्या काय करते ?

स्त्रियांवरील विनाेद आणि सामाजिक मानसिकता इतकी वर्षे/काही पिढ्या आपण प्रतिवाद केला नाही म्हणून किंवा हे असं असं नाही हे निदर्शनास आणून देण्याची हिंमत केली नाही,...
विशेष संपादकीय

जादा कामाचे तास म्हणजे जादा उत्पादकता नव्हे !

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस या अग्रगण्य कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी अलीकडेच देशाचा विकास व वाढीसाठी तरुण भारतीयांनी प्रतिसप्ताह  70 तास काम केले...
मुक्त संवाद

खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू...
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर

पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे प्रतिवर्षी संत वाड्.मय पुरस्काराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे यंदाचे हे २५ वे (रौप्यमहोत्सवी ) वर्ष आहे. त्यासाठी...
संशोधन आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

भारतीय भाषांमध्ये परस्पर अनुवाद-व्यवहार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे स्पर्धात्मकता म्हणून नव्हे, तर भाषासमृद्धीसाठी आवश्यक आहे. विविध भाषांमध्ये तुलनात्मक अभ्यास व्हावेत, अनुवाद संशोधन प्रकल्प...
पर्यटन

‘दुर्गांच्या देशातून…’ ची तपपूर्ती…

‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षी सर्व लेखकांनी...
विश्वाचे आर्त

सेवा अन् व्यापार याचा अर्थ समजून हवा व्यवहार

सर्वच गोष्टी आजकाल पैशामध्ये विकत घेतल्या जातात. पण प्रेम कधी पैशाने विकत मिळत नाही. प्रेम विकत मिळत नाही, मग भक्ती कशी पैशाने विकत घेता येईल....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

शिवाजी विद्यापीठात अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ कोल्हापूर: विविध संस्कृतींमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य अनुवादाच्या माध्यमातून होते. बहुसांस्कृतिक समाजामध्ये एकजिनसीपणा कायम राखण्याच्या दृष्टीने अनुवाद आणि अनुवादकांचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!