December 25, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट

‘भिंगुळवाणे दिवस’ ही रमेश साळुंखे यांची कादंबरी म्हणजे कोविडकाळाचे कथात्मक संचित आहे. माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट या कादंबरीत आहे. पत्रकार असणाऱ्या...
मुक्त संवाद

गड्या आपला गाव बरा…..बरा नव्हे उत्तमच !

ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक...
मुक्त संवाद

समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं

डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे पुस्तक आज प्रभा प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने…. इंदुमती जोंधळे डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे दीर्घकाव्य म्हणजे समग्र...
मुक्त संवाद

विजयनगर शैलीचे लेपाक्षी मंदिर अन् त्याचा इतिहास

ज्या साम्राज्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहिली, आपली मंदिरे टिकून राहिली, आपल्या सर्व कलांना प्रोत्साहन मिळाले इतकेच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेतली...
मुक्त संवाद

तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणारी विनया

विनयाने पुस्तकाला शीर्षक दिले आहे … Finding My Core म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल “माझ्या अंतःसत्वाचा शोध !” ही केवळ घटना-प्रसंगाची क्रमवार जंत्री नाही....
मुक्त संवाद

एक सुंदर चरित्र ग्रंथ

गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले...
मुक्त संवाद

शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज

23 फेब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारुण्याच्या दशेत शेगावला दिसले. तोच प्रगट दिन भारतात तसेच इतर देशात सुद्धा भारतीय वंशाचे लोक साजरा करतात. सौ पुष्पा...
मुक्त संवाद

छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरभारती स्वराज्य संकल्पना

शिवरायांचे आठवावे रुप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।भूमंडळी ।।आज शासकिय तारखेनुसार शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने शिवाजी महाराज यांची स्वराज्य संकल्पना ही आंतरभारतीवर...
मुक्त संवाद

साहित्य संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या मराठी – भाषाविचारांचा परिचय करून देणारा संदर्भग्रंथ

१८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची...
मुक्त संवाद

भारतीय साहित्याचे निर्माते – नामदेव ढसाळ

१५ फेब्रुवारी… नामदेव ढसाळ यांचा जन्मदिवस ! यानिमित्त हे स्मरण… विष्णू पावले भारतीय साहित्यातील एक प्रमुख कवी म्हणून नामदेव ढसाळ (१९४९-२०१४) यांची ओळख आहे. त्याचबरोबर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!