February 15, 2026
Home Page 295
मुक्त संवाद

त्यो ख्योळ हाय !!

गुजरातला सामनाच न व्हायला पाहिजे हूता. शकून अपशकुनंच तर पेवच फुटलय. उशीत तोंड खूपसलेल्या पोराला बाप सांगतोय ऊठ कामधंद्याचं बघ आणि त्या फटांगड्या ठेव पुढच्या
काय चाललयं अवतीभवती

देश भयमुक्त करण्यासाठी साहित्यिकांनी बोलायला हवे – रामदास फुटाणे

सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही. अशा समाजाला बदलायचे असेल तर त्यासाठी साहित्यक बोलायला पाहिजेत. साहित्यिक व कविंनी जातीचे-धर्माचे प्रतिनिधी असून नयेत तर ते माणसाचे प्रतिनिधी
मुक्त संवाद

विचारसौंदर्य आणि मूल्यात्मकतेचे प्रतिबिंब असलेला दिवाळी अंक – ‘कुळवाडी’

जीवनाशी थेटपणे भेटणाऱ्या साहित्यिकांचा अंतर्भाव कुळवाडी दिवाळी अंक २०२३ मध्ये झालेला दिसून येतो. या अंकाच्या विविध विभागातून आलेले साहित्य व विचार वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत.
संशोधन आणि तंत्रज्ञान

संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्राची नव्याने मांडणी करणारा ग्रंथ

एखाद्या संत वा महामानवांच्या जीवनचरित्राचे लेखन एखादा अभ्यासक विवेकी व चिकित्सक दृष्टिने करतो तेव्हा ते चरित्र, चरित्र म्हणून महत्त्वाचे ठरते. अधिक वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाते. ही
मुक्त संवाद

शेतकऱ्यांच्या वहिवाटीची आणि अंतर्गत संघर्षाची कहाणी म्हवटी

म्हवटीत ही कल्पनांचे अपेक्षित रंग भरले आहेत. म्हवटी ला सजवले आहे. भाषेचा प्रभावी उपयोग केला आहे. मात्र या कादंबरीच्या आशयाला वास्तवाचा आणि विवेकाचा भक्कम आधार
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती – श्रीराम पेंडसे

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती आहे. साहित्य क्षेत्रात अशा नवनवीन कल्पना उदयास याव्यात, असे मत ज्येष्ठ रंगमंच व चित्रपट अभिनेते श्रीराम पेंडसे यांनी
विशेष संपादकीय

वैयक्तिक हमीदारांसंदर्भातील महत्त्वपूर्ण निकालाबाबत

बँकिंग क्षेत्रातील थकीत कर्जे व त्यांची वसुली हा अर्थव्यवस्थेतील मोठा चिंतेचा विषय. कर्ज थकवणाऱ्या उद्योजकांकडून व्याजासहित वसुली करणे हे भारतात  मोठे “दिव्य” असते. यावर मार्ग
मुक्त संवाद

सेल्फी वूईथ म्हस !!!

म्हशीबरोबर फुटू काढायला अशी गर्दी की विचारूच नका. म्हस बी बिचारी सेल्फी काढून घ्यायला तयार. (लय मोठं नाव झालं म्हणून टपली न्हाय मारत.) म्हसरांची शर्यत,
काय चाललयं अवतीभवती

ग्रामीण स्तरावर अधिक काम करण्याचे संकेत भोंडवे यांचे आवाहन

विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीम शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

शिवाजी विद्यापीठात ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेली रोषणाई…

शिवाजी विद्यापीठाच्या ६ १ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशासकीय भवन इमारतीला राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक रोषणाई…
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓