वायू रुपी गुरु अर्थात आपला श्वास, आपला प्राणवायू ऑक्सिजन. जो शरीरात जातो अन् अशुद्ध वायू अर्थात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो. ही क्रिया सुरु असताना उत्पन्न
मंगळवेढा : महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीना हे पुरस्कार
सामाजिक माध्यम किंवा ज्याला सोशल मीडिया म्हणून संबोधले जाते त्यात फेसबुक, ,ट्विटर, व्हॉटस्अप, इन्स्टाग्राम यासारख्या अनेक सुविधा जगभर सर्रास वापरल्या जातात. या सुविधा देणाऱ्या बहुराष्टीय
विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु मुंबई : सध्याची बदलती जीवनशैली, शिक्षण आणि अभ्यासक्रमाची भीती, पालकांचा दबाव तसेच वाढती स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण- तणाव वाढत आहेत.
चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून
अध्यात्म हे परावलंबी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवते. याचा अर्थ स्वयंतेचा विचार अध्यात्म सांगते. स्वावलंबी जीवन जगण्याचा आचार-विचार अध्यात्मात आहे. अध्यात्म हे आत्मनिर्भर बनवणारे शास्त्र
मुलुंड येथील केळकर वझे महाविद्यालयातील प्रा. अमोल पवार यांनी डॉ श्रीकांत पाटील (कोल्हापूर ) यांच्या झाडोरा या बालकवितासंग्रहावर लिहिलेले पुस्तक परीक्षण. जंगलातील औषधी गुणधर्म असणाऱ्या
लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची
छत्रपती संभाजीनगर – रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. मॉडेल कॉलेज
लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांचे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406