February 18, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Home Page 475
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे
विश्वाचे आर्त

स्मरण-विस्मरणाचा खेळ

स्मरण-विस्मरणाचा खेळ शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरातीलच देशी केळीपासून रोपे करून फुलवली बाग

निसर्गाला बिघडत्या पर्यावरणाचे अनेक फटके बसत असतांना मौजे असुर्डे येथील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी फळबाग लागवडीसाठी केलेले प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे .
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

प्रतिक्रिया देण्यासाठी करा क्लिक Loading… वाचकांनी व्यक्त केलेले मत पाहण्यासाठी करा क्लिक
मुक्त संवाद

समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह

न्यूज चॅनेलमधील महिलांसाठी असुरक्षित जग, टीव्ही सिरीयलमधील हेवेदावे, मठामधील साधनेच्या नावाखाली चाललेले हिडीस वातावरण, गुरूकुलचे वेगळे जग, आजकाल सगळीकडे पसरलेले सहजीवनाचे फॅड, ड्रगच्या आहारी गेलेले
व्हायरल

अगतिकता…

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यावरील विषयावर राजन कोनवडेकर यांनी केलेला फुलबाज्या.. अगतिकता… कृषि कायदे माघारीलाखूप खूप उशीर केला |सात रांजण भरल्यावरवाल्याचा वाल्मिकी झाला || राजन
विश्वाचे आर्त

देहातील चैतन्याचे ज्ञान

हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला असे आपणास वाटते. पण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

काय सांगता, गवा अन् लाजाळू…!

गवा या प्राण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. यासाठी या प्राण्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. गवा आकाराने मोठा असल्याने त्याला अन्य प्राणी त्रास देत नाहीत. मानवापासूनच त्यांना
मुक्त संवाद

जीवनातील अनुभव कवितेच्या रुपात

शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन करणारा ” बा ” दिसतो . आपल्या मुलाने “भीमाच्या चळवळीचा शिलेदार ” व्हावं हे बाळ कडू आपल्या मुलाला पाजतांना
काय चाललयं अवतीभवती

रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर

रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर कोरोनामुळे गेल्या दोन वर्षातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल साहित्यिकांचा सन्मान कविता संग्रह, कादंबरी, कथा संग्रह व बाल वाङ्मय
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓