December 16, 2025
Home » शिक्षण

शिक्षण

काय चाललयं अवतीभवती

डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
विशेष संपादकीय

कृत्रिम बुद्धिमत्ता” जागरुकतेबाबत भारत पिछाडीवर !

इंटरनेट आणि संगणक क्षेत्रामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ते”चा वापर हा गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागृतीबाबत केलेल्या जागतिक पाहणीत उत्सुकतेपेक्षा जास्त...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

खरी वस्तुस्थिती सांगणाऱ्या गमती जमती – गफलत

त्या विद्यार्थ्याची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. ते प्राध्यापक खूपच त्या उत्तराबद्दल पश्चाताप आणि आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व...
काय चाललयं अवतीभवती

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
मुक्त संवाद

शिक्षक दिनानिमित्त…. शिक्षक जीवनाचा दीपस्तंभ

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे...
मुक्त संवाद

हेलपाटा : एक प्रेरणादायी प्रवास

सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
काय चाललयं अवतीभवती

39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
काय चाललयं अवतीभवती

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध...
मुक्त संवाद

भारतातील शहरी भागातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यां अन् उपाय

शहरातल्या स्त्रियांच्या समस्या वाढत्या जागतिकीरणानंतर आणि शहरीकरणानंतर ग्राम संस्कृती संपुष्टात येत चालली आहे. पूर्वीच्या गोष्टी, कहाणी, मालिका, चित्रपटांमध्ये पाहिलेले गाव,खेडे आता कमी पाहायला मिळते. सर्वच...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध

जिथे बालसाहित्य आहे तिथे बालशिक्षण गृहीतच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकरूप आणि एकजीव आहेत, हा विचार शिरोधार्य मानून लेखकाने बालशिक्षणाची मूल्ये रुजविण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!