January 26, 2025
Home » शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिकायला शिकवणारे : आर.एन. पाटील सर

सरांनी किती पुस्तके वाचली त्यांनाच माहीत. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव व्हायची. सरांचे भौतिकशास्त्रावरचे भाष्य विषयाची भिती...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

एकिकडे पक्ष्यांचे आकारमान दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांच्या पंखांची लांबी वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. तसेच असे घडण्यामागचे कारण ही जागतीक तापमान...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे

शिवाजी विद्यापीठाच्या प्रारंभ काळातील कुलसचिव व धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे (१९२६- २००६) यांच्या कार्यकर्तृत्वाचा व आठवणींचा वेध घेणारा हा ग्रंथ… डॉ. रणधीर शिंदे,३-अ, पंचशील...
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठात ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेली रोषणाई…

शिवाजी विद्यापीठाच्या ६ १ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशासकीय भवन इमारतीला राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक रोषणाई…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल-मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत...
काय चाललयं अवतीभवती

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही मार्गदर्शक

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्यावतीने महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मान्यवर वक्ते,...
गप्पा-टप्पा

कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने लेखकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कादंबरीकार कृष्णात खोत यांच्याशी प्रा. रणधीर शिंदे आणि...
कविता

कोणता हंगाम हा…

कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!