July 30, 2025

अजय कांडर

मनोरंजन

नारायण खराडे आतल्या जाणिवेचा रंगकर्मी

वर्तमानाला भिडणारे नाट्य दिग्दर्शक नारायण खराडे यांचे नाटक पाहणे म्हणजे स्वतःचीच उलट तपासणी असते. या गुणी नाटककाराच्या नाट्यविचारांची ओळख करून देणारा हा लेखन प्रपंच. अजय...
मुक्त संवाद

विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह

नाट्यवेडे विलास कोळपे म्हणजे परोपकारी भावनेने काम करणारे सहृदयी कार्यकर्ते. त्यांच्या स्नेही स्वभाववृतीचे दर्शन घडविणारे हे लेखन ! ✍️ अजय कांडर काही माणसे अशी असतात,...
मुक्त संवाद

सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार

लेखक म्हणून समाजातील सगळीच उतरंड समजून घेणारे सिद्धार्थ देवधेकर हे कोकणातील आजच्या काळातील महत्त्वाचे लेखक आहेत. सर्व समाजाची व्याममिश्रता समजून घेणारा देवधेकर सारखा गुणी लेखक...
मनोरंजन

बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी

बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी मालवणी ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकातील ‘गोप्या ‘ या लोकप्रिय व्यक्तिरेखेसह वस्त्रहरणच्या १८०० प्रयोगात बाळा कदम या गुणी...
फोटो फिचर मनोरंजन वेब स्टोरी

आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो !

आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो ! निपाणी सारख्या आडवळणाच्या भागात ‘गाभ’ सारखा आशयघन चित्रपट तो बनवतो. हा चित्रपट पुढे २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट...
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे हे मानवतावादी दृष्टीचे लेखक : अजय कांडर

कोल्हापूरः अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय जात वर्ग भेदभाव ओलांडून माणसांच्या प्रश्नांची, माणुसकीची जाणीव जागी ठेवते. त्यांचे मानवतावादी परंपरेतले लेखन आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या...
सत्ता संघर्ष

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
काय चाललयं अवतीभवती

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध प्रफुल्ल शिलेदार, अजय कांडर, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचा समावेश मराठीत समकालीन कविता फार उत्तम...
काय चाललयं अवतीभवती

गांधी विचार जागर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

हा केवळ ‘गांधी जागर’ नव्हे,हे तर स्वतःच अंतर्मुख होत जाणे.. ~ ● कशासाठी हा विचार जागर : महात्मा गांधी यांचे विरोधक ‘गांधी युग संपलं’ असं...
मुक्त संवाद व्हिडिओ

महादेव मोरेंना सलाम…पीठाक्षरं (भाग – २)

पिठाची गिरणी चालवणाऱ्या या निर्मळ मनाच्या साहित्यिकापर आता साहित्याचे तरुण अभ्यासक प्रा. डॉ. रमेश साळुखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘डॉक्युमेंटरी’ची निर्मिती केली आहे. डॉ.साळुखे हे एखाद्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!