June 1, 2025
Home » कविता

कविता

कविता

…अशांचीच झाली शेती

अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
मुक्त संवाद

अतुल पेठे यांनी ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली नोंद !

आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली ही नोंद! ‘कोकणात उन्मत्त हत्तीचा घुडगूस’...
कविता

कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे…

कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे… आकाशाकडे पहातमी जगलोदिशांना कवेत घेत..हिंडलो..पायाना ना उसंतनाही वाट माहितते बिचारे मला नेतफरफरट राहिले.अंतरीचे गुज बोललोत्यांनी चेष्टा केलीआणि ज्यांची...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा...
कविता

पंखांच्या बळावर

पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी सहितपुन्हा नव्या श्रमाने आहे सोबत...
कविता

बाप..

बाप… चपलांचा तुटलेला अंगठाशिवून शिवून घालणारापोराला काटा टोचू न देताखांद्यावर घेऊन चालणारा तुमचा माझा जन्मदाताबाप होऊन जगतानाजबाबदारीच ओझं झेलतानायेरवळीच वाकून जातो… पोराला सुटबुटात पाहन्याचीस्वप्न उराशी...
कविता

मन

मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा...
कविता

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण केव्हा करायचं..? धरण फुटल्यावरकी खेकडे पोसल्यावरकोरड्या धरणात नेता मुतल्यावरकी पक्षांतर करुननेता तांदळासारखा धुतल्यावरका सोयाबीन, कापूस, कांदाचाळीत सडल्यावर तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण...
कविता

राक्षस जन्मास आले….

भीती लोटला किती काळदेश स्वतंत्र होऊनीपरी भीती येथलीनाही संपली अजुनी… अबलांना तुडवीले जातेयभोगदासी समजूनीकिती विटंबना देहाचीतुकडे,तुकडे करुनी…. सोसतेय घाव अजुनहीनारी स्वातंत्र्यातनाही तिला संरक्षणजगतेय ती पारतंत्र्यात…...
कविता

एक युग होते

वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!