अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली ही नोंद! ‘कोकणात उन्मत्त हत्तीचा घुडगूस’...
कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे… आकाशाकडे पहातमी जगलोदिशांना कवेत घेत..हिंडलो..पायाना ना उसंतनाही वाट माहितते बिचारे मला नेतफरफरट राहिले.अंतरीचे गुज बोललोत्यांनी चेष्टा केलीआणि ज्यांची...
गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा...
पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी सहितपुन्हा नव्या श्रमाने आहे सोबत...
मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा...
वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406