असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात...
निसर्गाबरोबर संवादी होऊन केलेली निरीक्षणे आणि त्यावरील लेखनाचीही मोठी समृद्ध परंपरा आहे. या परंपरेतच योगिता राजकर यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण लेखन समाविष्ठ करता येईल.हे पुस्तक म्हणजे...
भांडवलशाही व्यवस्थेचा शोषण हा पाया आहे. जागतिकीकरणाच्या लाटेनंतर भारतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्तरोत्तर मजबूत होत गेली आणि भांडवलदारी समाजव्यवस्था उदयास आली. या भांडवलवदारी व्यवस्थेमध्ये खासगीकरणाला प्रोत्साहन...
जो वारी करतो तो वारकरी तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय....
आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे. – नंदकुमार मोरे, कोल्हापूर गुरूशिष्य हे...
सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती....
अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये...
भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ...
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406