May 31, 2025
Home » संत ज्ञानेश्वर अध्यासन

संत ज्ञानेश्वर अध्यासन

विश्वाचे आर्त

अनुभव, अंतःप्रेरणा अन् भक्ती ज्ञानाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक ( एआयनिर्मित लेख )

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे ।जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ।। १७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा...
विश्वाचे आर्त

अध्यात्म हा ऐच्छिक विषय

अध्यात्म हा ऐच्छिक विषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्म जबरदस्ती करून शिकवता येत नाही. ते अनुभुतीतूनच शिकता येते. यासाठी ते शास्त्र शिकण्याची आपली इच्छा...
मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
विश्वाचे आर्त

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्चितच प्रेम करतील. काही वेळेला...
विश्वाचे आर्त

अध्यात्माच्या महासागराचा हवा अभ्यास

अध्यात्माच्या या महासागरात प्रवेश केल्यानंतरही असेच नियम आहेत. योग्य मार्ग शोधायचे असतात. आत्मज्ञानाचा तीर गाठण्यासाठी त्यातील टप्पे अभ्यासायला हवेत. मार्ग दाखविणारे होकायंत्र शोधायला हवे. गुरू...
विश्वाचे आर्त

ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा

सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्याचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज...
विश्वाचे आर्त

स्वधर्म कोणता ?

मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे. याचे आचरण करून आत्मज्ञानी होणे हेच खरे स्वधर्माचे पालन आहे. हा मानव जन्म...
विश्वाचे आर्त

शिक्षणपद्धती ज्ञानेश्वरीतील…

अध्यात्मामध्ये सर्व अभ्यास स्वतःच शिष्याला करावा लागतो. सर्वच कृती त्याने स्वतः करायची असते. स्वतःच स्वतःचा शोध घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण स्वतः करून स्वतः त्याचा...
विश्वाचे आर्त

भास-अभास

आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की...
विश्वाचे आर्त

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे म्हणऊनि संशयाहूनि थोर ।...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!