सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला म्हणजे रांगणा. त्याचं वेगळेपण दाखवणारी आणि कोल्हापुरातल्या कुठल्याही गडाला नसलेली हत्ती सोंड माची, तिथून दिसणारा बुलंद सह्याद्री, अभ्यासावी अशी द्वारांची...
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या...
पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर...