जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत...
अन्नधान्य पिकवण्यासाठी जसा पाऊस आवश्यक असतो तसा सूर्य प्रकाशही गरजेचा असतो.. आणि या दिवसांत सूर्य प्रकाश किती हवाहवासा वाटतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गरम गरम...
‘सावळे सुंदर रूप मनोहर’ देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली...
आज वारी विस्तारते आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर वारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा वारकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी विचार करावा. कमीत कमी गरजा,...
निळं आकाश हळूहळू अगदी काजळा सारखं गडद काळं होतं. तारांगणातील नक्षत्रं ठळकपणानं दिसायला लागतात. कुठल्या अज्ञात प्रदेशातून ही रात्र आली की काय असे वाटते. पहाट...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406