December 24, 2025

February 2022

कविता

झंझावात

झंझावात वडाच्या झाडासारखे खोल खोल तितकेच सभोवार खूप विशाल पसरलेली तुम्ही कुणीही यावे आणि हक्काने निर्धास्त तुमच्या सावलीत विसावावे आता तेजस्वी, प्रखर, निर्मळ आणि शुभ्रधवल...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जैविक पद्धतीने गाजर गवताचा असा करा नायनाट

गाजरगवत हे शेतासह शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः पडीक जमिनीत किंवा रस्त्याच्या बाजूला याचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास साहजिकच याचा पिकाच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण

गुळवेल (गुडुची) सुरक्षित आहे आणि कोणतेही विषारी परिणाम करत नाही असे स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने केले आहे. गुळवेल या वनस्पतीचा (गिलॉय/गुडुची) यकृतावर विपरीत परिणाम होतो असे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

मध्य भारतासाठी शिफारस केलेल्या एनआरसी -१३० या वाणाचे कणेरी मठावर बिजोत्पादन

श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर येथे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम सुरू दिवसेंदिवस भारतामध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे, परंतु अपेक्षित उत्पादन मिळत नाही, त्यासाठी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गांडुळ अन् गांडुळ खताचे फायदे

💈 गांडूळांचे व गांडूळ खताचे उपयोग 💈 शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीतील जीवजंतू, गांडुळ याची संख्या कमी झाली आहे. साहजिकच याचा परिणाम उत्पादकतेवर जाणवू लागला...
विश्वाचे आर्त

गुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा

गुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेही मनास वाफसा येतो. सद्गुरू बीजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात....
काय चाललयं अवतीभवती

समकालीन साहित्यास्वादमध्ये आस्वादक समीक्षेच्या पलीकडे जाणारे लेखन – डॉ. रणधीर शिंदे

समकालाचे आणि मराठी साहित्याच्या स्वभावाचे प्रातिनिधीक दर्शन देणारे व परिघावरच्या साहित्यिकांना केंद्रस्थानी आणण्याचे काम दयासागर बन्ने यांनी समकालीन साहित्यास्वाद या ग्रंथातून केले असून आस्वादक समीक्षेच्या...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
कविता

प्रेम चिरंतन…

प्रेम चिरंतन नजरेत नजर गुंतत आहे प्रेम कदाचित सांगत आहे.. सांग तुलाही आवडतो ना प्रेम मला ती मागत आहे... उभा घेऊनी गुलाब हाती मला वाटते...
विश्वाचे आर्त

नैसर्गिक प्रेमातून अमरत्वाची प्राप्ती

देहात नैसर्गिकरित्या तेज वाढवणारी रसायनांची निर्मिती होत असताना कृत्रिम रसायनांचा वापर का करायचा ? क्षणिक आनंद आणि कायमस्वरुपी टिकणारा आनंद ओळखूण योग्य मार्ग निवडायला हवा....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!