March 15, 2025
Home » Sunetra Vijay Joshi

Sunetra Vijay Joshi

मुक्त संवाद

….मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही

मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे...
कविता

संत तुकाराम…

संत तुकाराम... कनकाई पोटी | माघ पंचमीला || तुकोबा जन्मला | देहू गावी || भार्या आवडाई | बोल्होबा ते तात || चार मुले त्यात |...
कविता

चहाते…

तुम्हाला काय वाटते की मला चाहते लिहायचे होते आणि मी चुकून चहाते लिहीले आहे? छे ते चहातेच आहे. चहाचे चाहते ते चहाते. आमच्या एक मावशी...
कविता

नाव त्याचे लावते…

नाव त्याचे लावते… बांधुनी काळे मणी ती नाव त्याचे लावते यामुळे का त्यास पत्नी मालकीची वाटते का नको तेथेच लोकांची नजर रेंगाळते ती बिचारी लाज...
कविता

उजेडात झगमग नहावी दिवाळी

दिवाळी... दिवे उजळुनी ही सजावी दिवाळी फटाके उडावे कळावी दिवाळी करंजी अनरसे चिरोटे मिठाई फराळात सा-या बुडावी दिवाळी शिरा गोड आणिक पुरी सोबतीला अशा जेवणाने...
काय चाललयं अवतीभवती

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा गझल मंथन साहित्य संस्था, शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीत पहिलाच गझल मुशायरा घेण्यात आला. जुन्या जाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक...
मुक्त संवाद

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना...
कविता

टकटक

रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826...
मुक्त संवाद

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही...
मुक्त संवाद

मन अन् बुद्धीचे भांडण..

माणसाला माणुस म्हणुनच जाणा त्याला शेंदूर फासुन देव करु नका व नंतर लाथाडू देखिल नका. प्रत्येक चुकीची शिक्षा ही असतेच आणि मिळतेच. आपण नाही केली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!