बालवयातच तापलेल्या सळईने स्वतःच स्वतःचे गळू पोळवलेला हा वल्लभ असा धीट आणि धाडसी होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे नेतृत्त्वगुण त्यांच्यात होते. ते सर्वधर्मसमभावाचा अंगीकार करणारे होते....
शब्दाची मर्यादा नसतात शब्दास मर्यादा परंतु वापरण्यास आहे। कुणाचे मन दुखवू नये म्हणून शब्द जपणे आहे।। आदराचे शब्द घडविते संस्कार लहानमोठ्यावर। मर्यादेच्या बाहेरील शब्द आघात...
वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ विचारात घेऊन सध्या संशोधन केले जात आहे. हवेतील विषारी घटकांचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर संशोधकांचा भर आहे. कार्बन...
ध्येयवेडेच आयुष्य घडवतात. ध्येय जितके मोठे तिकडे यश मोठे. एक ध्येय संपले की दुसरे ध्येय सुरु करावे, ध्येय पूर्तीसाठी नियोजन हवे. ध्येय वास्तववादी हवे…ज्या जिंकण्याचा...
फुलासारखं जपणं... सोडूनिया माहेरा लेक निघता सासुरा सासरा बोलें जावया फुलासारखं जपाया पण फुलासारखं जपायचं म्हणजे काय करायच अर्थ नसतो माहित अनं कोणीच नाही सांगत...
जॉर्जिया या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देशातील बातुमि या शहरात दोन प्रेमविरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. समुद्रकिनारी असणारे हे हलते पुतळे आहेत. ते सरकत सरकत...
अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत थोडे बहुत का होईना शेती क्षेत्राशी निगडीत निर्णय झाले. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कार्य काळात दाखवता येईल असे काही झालेले...
निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण ३६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली...
स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. सद्गुरु फक्त मार्गदर्शनातून आधार देतात. यातून होणाऱ्या चुका सुधारत प्रगती साधायची आहे. चुका कमी करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन नित्य उपयुक्त ठरते....
काच वाळूपासून बनते. असे विचार मनात सुरू असतानाच आठवले, की २०२२ हे ‘आंतरराष्ट्रीय काच वर्ष’ म्हणून साजरे करावे, असे राष्ट्रसंघाने जाहीर केले आणि मनात काचेचा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406