March 13, 2025

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथमअभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव कणकवली – एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री...
काय चाललयं अवतीभवती

यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर

वर्धा – येथील यशवंतराव दाते संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्यात मान्यवर साहित्यिकाच्या उपस्थितीत वर्धा येथे होणार आहे, अशी...
काय चाललयं अवतीभवती

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ च्या अंमलबजावणीमध्ये न्यायव्यवस्थेची भूमिका या पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा

विकसित तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गर्भातच मुलींना मारून टाकण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात लिंग असमतोल वाढून नव्या सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. यात १९९४ च्या अधिनियमाच्या...
काय चाललयं अवतीभवती

वैखरी राज्य साहित्य पुरस्कार जाहीर

खामगाव – येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या वतीने दिले जाणारे २०२४ चे वैखरी राज्य साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये यंदा...
काय चाललयं अवतीभवती

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर

कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण असणारे कलावंत दुर्लक्षित राहतात किंवा...
काय चाललयं अवतीभवती

गारगोटीच्या अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचचे 2024 सालचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा...
काय चाललयं अवतीभवती

डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

शिराळा – तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पणुंब्रे वारुण यांच्या वतीने या राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी...
काय चाललयं अवतीभवती

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे

 शिवाजी विद्यापीठात नवोपक्रम, स्टार्टअप परिषदेचा समारोप कोल्हापूर: आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख...
काय चाललयं अवतीभवती

‘कथा कलश’ कथा संग्रहाला पुरस्कार

बडोदा – गेली ७४ वर्ष अव्याहतपणे कार्यरत असलेल्या गुजरातमधील बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेचे वार्षिक दोन दिवसीय अधिवेशन महाराणी चिमणाबाई हायस्कूल येथे पार पडले. यावेळी...
काय चाललयं अवतीभवती

चला पटपट सहभाग नोंदवा ! अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन मुंबई : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!