March 14, 2025

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

चला पटपट सहभाग नोंदवा ! अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन मुंबई : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान...
काय चाललयं अवतीभवती

ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी कोकणभूमी साहित्य कला संमेलन

कणकवली – ओसरगांव येथील एम. व्ही. डी. कला दालनतर्फे कलादालनच्या नाट्यगृहात शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायं.४.३० वा. कोकणभूमी साहित्य कला संमेलन आयोजित केले आहे. ज्येष्ठ...
काय चाललयं अवतीभवती

कुस्तीक्षेत्रातील भिष्माचार्य बाळदादा गायकवाड

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीमसंघाचे सर्वेसर्वा मुख्य संरक्षक स्वर्गीय बाळासाहेब गायकवाड “दादा ” यांच्या पुण्यतिथीचा आज दिवस. त्यानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन आज त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या अर्धपुतळयाचे...
काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

नांदेड – येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य या साहित्यकृतींचा...
काय चाललयं अवतीभवती

धनाजी घोरपडे यांच्या कवितासंग्रहास शैला सायनाकर काव्य पुरस्कार

बागणी – बहादुरवाडी (ता. वाळवा) येथील कवी धनाजी धोंडिराम घोरपडे यांच्या ‘ जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहास महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील...
काय चाललयं अवतीभवती

जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

यवतमाळ – येथील जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे यावर्षी ५ वे राज्यस्तरीय जीवन गौरव मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट कथासंग्रह...
काय चाललयं अवतीभवती

रानशिवार साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

सोलापूर – शेळवे ( ता. पंढरपूर ) येथील बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात. यंदा कथा,...
काय चाललयं अवतीभवती

७५ कवींच्या कवितांचा ‘सृजनरंग’ काव्यसंग्रह

कणकवली – सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या...
काय चाललयं अवतीभवती

अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडर

अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली – आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे साहित्य पुरस्कार जाहीर

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण यांनी आयोजित केलेले उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाले असून येत्या मार्च महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!