सध्याच्या देशातील भयग्रस्त वातावरणामध्ये ही कादंबरी निश्चितपणे दिशादर्शन करणारी आहे. लेखकाने तटस्थपणे आजच्या वास्तवाला भिडणारे सत्य मांडले आहे. आज अनेक लोक अस्वस्थ आहेत. या दहशतवादाचे...
स्त्रियांवर किती आणि कसे अन्याय-अत्याचार होतात हे समजून घेण्यासाठी म्हणून नाही तर आपल्यातील चांगुलपणाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. घनश्याम...
मध्ययुगातील सामाजिक कल्पनांनी व्यापलेल्या कोकणातील ‘देवरुख’ सारख्या गावातील स्त्रीचे हे प्रेरक चरित्र आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक याच परंपरेतील स्वयंप्रकाशित स्त्रीची ही कहाणी...
निसर्गचक्रापैकी पहिला टप्पा म्हणजे प्रभात, सकाळ यालाच अमृतवेला, सुवर्णवेला असे म्हटले जाते.“लवकर नीजे, लवकर उठेत्याची सदा आरोग्य लाभे”या म्हणीनुसार व्यक्तिमत्व विकासाकरता, आरोग्य सुदृढ राहण्याकरिता, मनःशांती...
जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी १० ॲड. शैलजा मोळक एक दमदार साहित्यिक, सत्यशोधक विचारवंत, पुरोगामी विचारांची कार्यकर्ती आणि निष्ठावान मैत्रीण. एवढीच तिची ओळख पुरेशी नाही,...
जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी७ शिक्षकी पेशा सांभाळून विद्यार्थी प्रिय झालेल्या व सातत्याने विविधांगी लेखन करून विदर्भातील साहित्यिकांच्या नामावलीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या, शैक्षणिक, सामाजिक...
ज्ञानदानचा व उद्योजकतेचा जयश्री मुंजाळ हिचा प्रवास पाहाता अशा सतत न थांबता धडपडणाऱ्या, संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणाऱ्या, हरहुन्नरी, कष्टाळू, समाजहित जपणाऱ्या, अष्टपैलू जिजाऊ...
संघर्षातून वाट काढून शून्य झाले तरीही पुन्हा त्यातून विश्व निर्माण करायची ताकद ठेवणाऱ्या कामाची लाज नसलेल्या व हाडाची पत्रकार असलेल्या वैशाली आहेर या कर्तृत्ववान अशा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406