विदर्भातील सातव्या स्मृतिगंध काव्य संमेलनामध्ये डॉ प्रतिमा इंगोले यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्व. विणा आडेकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हे
लोकसभा निवडणूकीमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे उतरल्याने विरोधकांनी दत्तक विधानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खरंतर यावर स्वतः शाहू महाराज यांनीच भूमिका स्पष्ट करायला हवी.
राम जन्मभूमी आंदोलनापासून भाजपचा देशात विशेषत: उत्तर भारतात आलेख उंचावू लागला. पण २०१४ मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविण्याची करामत मोदी यांनीच करून दाखवली. २०१९ मध्ये
ना..ना..करते प्यार तुम्हीसे कर बैठे l एक भारतीय राखी धनेश /Indian Grey Hornbill नर-मादीची जोडी दिसली. त्यातील नरानं एक किडा चोचीत पकडला (बहुदा भुंगा असावा).
7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने ‘आरोग्य’ हा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे जाहीर केले आहे. “माझे आरोग्य – माझा
इंग्रजांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले, तर त्यांना इंग्रजधार्जिणे ठरविण्यात आले. हिंदू धर्मातील विषमतावादी, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या चालीरितींना विरोध केला, म्हणून
तूर, उडीद, हरभरा, मसूर आणि मूग या पाच प्रमुख डाळींव्यतिरिक्त, आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्याच्या साठ्याचे निरीक्षण करण्यास राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे. डाळींची एकूण उपलब्धता
आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो ! निपाणी सारख्या आडवळणाच्या भागात ‘गाभ’ सारखा आशयघन चित्रपट तो बनवतो. हा चित्रपट पुढे २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406