May 17, 2026
Home Page 267
विशेष संपादकीय

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची मोदी सरकारला संधी !

जुलै महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात संसदेत केंद्रीय अंदाजपत्रक सादर होणार आहे. देशातील शेतकरी वर्गासाठी त्या माध्यमातून वेगळी वाट शोधण्याची मोदी सरकारला गरज आहे. केंद्र सरकार आणि
चलचित्र स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

50 वर्षे अध्यापन ही एक अभूतपूर्व कामगिरी. एक अत्यंत साधा माणूस, प्रो. एमेरिटस एम एस वाडिया हे उत्कृष्ट ‘शिक्षक’ चे प्रतीक. जो केवळ विद्यार्थ्याला प्रेरणा
पर्यटन

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण
संशोधन आणि तंत्रज्ञान

ओळंब्याचे जीवन अन् राहणीमान साधे पण कार्य महान

आपल्याला भिंत नक्की कशी हवी तसेच खिडकीच्या व दरवाज्याच्या उभ्या चौकटी, गगनचुंबी इमारतींचे खांब व उड्डाण पुलाचे खांब एकदम उभ्या सरळतेत आहेत का ? आणि
गप्पा-टप्पा

जांभूळ खाताना या चुका करु नका…

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे
संशोधन आणि तंत्रज्ञान

नॅनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरण निर्मितीच्या अभिनव संशोधनाला यू. के. सरकारचे पेटंट

सौरऊर्जा निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. डॉ. क्रांतीवीर मोरे कोल्हापूर : अतिसूक्ष्म अशा
पर्यटन

दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल

देशातल्या दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात येत असल्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती विझिनजाम, केरळ – केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दूधी एक दुर्लक्षित औषधी वनस्पती

दूधी( दुग्धिका, नागार्जुनी, नायटी): रस्त्याच्या कडेला, कुंपणाजवळ, पडीक जागेत, पडलेल्या वाड्यांमध्ये आढळते. या वनस्पतीला जवळजवळ कचरा समजतात परंतू ही औषधी वनस्पती आहे. यामध्ये लहान आणि
पर्यटन

नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले दुर्ग हे केवळ हौसे-मौजेची ठिकाणे नव्हेत; तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत. गडकोटांचा हा वारसा काही हजार वर्षांचा असला, तरी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात, पावसामुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ

नवी दिल्ली – केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता उडदाचे दर उतरायला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांन योग्य भाव मिळेल याची सुनिश्चिती करतानाच ग्राहकांसाठी अन्नधान्याचे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406