February 16, 2026
Home Page 271
विशेष संपादकीय

एकाग्र  240 कोटींचा मालक !

“इन्फोसिस लिमिटेड”  ही भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी सध्या अक्षरशः आनंदित,  अत्यंत सुखी कालक्रमणा करीत आहे.  कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,
कविता

चिमणी

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह निर्मळ तोच शेतातील कणसातूनदाणे रोज
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव

भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हिताचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी एकत्रित शेती काळाची गरज

एकंदरीत, सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी, आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा या दिशेने परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी एकत्रित शेतीचे
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाङ्मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध
सत्ता संघर्ष

मोदींविरुद्ध आहेच कोण ?

जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि भाजपप्रणीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशा राजकीय युद्धाला तोंड
मुक्त संवाद

सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा

चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना ?असा प्रश्न ही कादंबरी
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर विशेष संपादकीय वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓