May 17, 2026
Home Page 272
मुक्त संवाद

अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।

दुष्टांचे वर्णन करणारे अनेक अभंग तुकारामांनी सांगितले. कारण दुष्ट दुर्जनांची प्रवृत्ती, कारवाया, समाजाचा बुद्धिभेद करून स्वार्थ साधण्याचा कुटिल, हीन लेखून सामान्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न
काय चाललयं अवतीभवती

मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी
सत्ता संघर्ष

ओम बिर्लांचा विक्रम

बिर्ला यांनी अध्यक्षपदावर निवड झाल्यावर केलेल्या भाषणात ५० वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीचा निषेध केला व २५ जून १९७५ हा लोकशाहातील ‘काळा दिवस’ असा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जांच्या दाव्याचा एका दिवसात होणार निपटारा

भारतीय शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी कृषीकथा ब्लॉग साइटसह कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत बँकांच्या व्याज सवलतीच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी वेब पोर्टल चे केंद्रीय मंत्री
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग होतोय कमी !

पृथ्वी स्थिर होतेय ! पृथ्वीसुद्धा स्फोट झाला तेव्हा एक तप्त वायुचा गोळा होती. पृथ्वीही सूर्याभोवती फिरू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. तिला सुरुवातीला एक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रत्येक गावात पर्जन्यमापक का बसवायला हवा ?

जिरायती गावे, कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकूण पावसाचे दिवस, दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे
मुक्त संवाद

अभ्यासासी संग कार्यसिद्धी

अवघड म्हणून प्रयत्नच सोडून देण्याची मानसिकता इष्ट नाही. मनापासून प्रयत्नाची गरज असते. लौकिक अर्थाने नव्हे पण व्यावहारिक अर्थाने संकटाला सामोरे जाण्याची ताकद असणे म्हणजे ते
विशेष संपादकीय

अपयशी आर्थिक धोरणे बदलण्याची गरज !

भारतीय अर्थव्यवस्थेची काही आघाड्यांवर उत्तम कामगिरी होत असली तरी भाववाढ, बेरोजगारीच्या आघाड्यांवर अपयश आलेले आहे. अर्थव्यवस्थेतील असमाधानतेचा किंवा नाराजीचा फटका 18 व्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

रंगबहार संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त रेखाटन स्पर्धा

कोल्हापूर : कलाक्षेत्रामध्ये विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रंगबहार संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा घाट परिसरामध्ये संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष रेखाटन स्पर्धा झाली. पंचगंगा घाट आणि
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406