May 17, 2026
Home Page 270
विश्वाचे आर्त

जनतेच्या प्रेमातूनच होतो राजाचा अवतार

कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात
पर्यटन

मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व
काय चाललयं अवतीभवती

कवी आशिष वरघणे, मनीषा शिरटावले यांना काव्य पुरस्कार जाहीर

कणकवली – नांदगाव (कणकवली) येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (रजि.) या वर्षापासून कोकण भूमिपुत्र कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचे काव्य पुरस्कार
मुक्त संवाद

आभाळाच्या निळ्या डोळ्याचे गाणे : निळे निळे आभाळाचे डोळे

बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी
विशेष संपादकीय

योग्य दिशा व बदल घडवणाऱ्या अर्थसंकल्पाची अपेक्षा !

अठराव्या लोकसभेची वादळी सुरुवात झाली. मोदी सरकारला पुढील पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून आर्थिक सुधारणांकडे आणखी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याची पहिली संधी म्हणजे अर्थमंत्री निर्मला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कांदा, टोमॅटो, बटाटा लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढीचा अंदाज; कर्नाटकात 30% क्षेत्रात लागवड पूर्ण नवी दिल्ली – यंदा मौसमी पाऊस योग्य वेळेत
काय चाललयं अवतीभवती चलचित्र

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री आणि राजमाता जिजाऊ यांच्या कुंकवाच्या धन्याची समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष
कविता

मी नि ती

मी नि ती तुझ्यात कुठं उरलोय मी आतातेच शोधतो मी आता जाता जातादिलेली वचने आता विरून गेलीमला पाहून आज ती दुरून गेलीवचनांची तीने राख केलीनि
काय चाललयं अवतीभवती

एमजेओच्या लाटेमुळेच मान्सूनची साथ

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
मुक्त संवाद

गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…

सुभाष धुमे यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ हा माझ्या महाविद्यालयीन जगण्याचा काळ होता. त्याकाळात दादा सबनीस आणि लाटकर हे दोनच वार्ताहर विविध वृत्तपत्रांना बातम्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406