कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात
तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व
कणकवली – नांदगाव (कणकवली) येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (रजि.) या वर्षापासून कोकण भूमिपुत्र कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचे काव्य पुरस्कार
बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी
अठराव्या लोकसभेची वादळी सुरुवात झाली. मोदी सरकारला पुढील पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून आर्थिक सुधारणांकडे आणखी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याची पहिली संधी म्हणजे अर्थमंत्री निर्मला
खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढीचा अंदाज; कर्नाटकात 30% क्षेत्रात लागवड पूर्ण नवी दिल्ली – यंदा मौसमी पाऊस योग्य वेळेत
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री आणि राजमाता जिजाऊ यांच्या कुंकवाच्या धन्याची समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष
सुभाष धुमे यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ हा माझ्या महाविद्यालयीन जगण्याचा काळ होता. त्याकाळात दादा सबनीस आणि लाटकर हे दोनच वार्ताहर विविध वृत्तपत्रांना बातम्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406